ललित येथे हे वाचायला मिळाले:
पाखरानं कसं भिरभिरायचं, फिरायचं, मजेत उंडारायचं नि मनात आलं तर कुठल्याशा फांदीवर क्षणभर विसावायचं...मग परत भिरभिरायचं! पण एकदा किनई गंमतच झाली, चिंगीच्या बागेत धावपळ झाली! हत्तीणबाईच्या पोटात मळमळ झाली! आता मळमळ म्हणजे सोप्पी का ती? हत्तीण बाईंचं पोट लागलं की ओरडू आणि दुर्वा दिल्या, नारळं दिली; तरी काही शांतच होईना मुळी! मग आता उपाय काय यावर? चिंगी लागली विचार करू…गेली घुबड आजोबांकडे म्हटली, “चहत्तीणताईंच्या चोपोटात ...