Amit Joshi Trekker येथे हे वाचायला मिळाले:



चर्चेतील हालेवारा गांव

सध्या गडचिरोलीतील हालेवारा गाव चर्चेत आहे ते तिथं नक्षलवाद्यांनी केलेल्या 12 लोकांच्या  अपहराणांमुळे.  आठवडाभरात नलक्षलवाद्यांनी हे उद्योग केल्याने तिथले लोक चांगलेच धास्तावले आहेत.  खऱं तर तिथे विकास कामावरुन सुरु असलेला राजकीय वाद ह्या घटनांना कारणीभूत आहे  हा भाग वेगळा. पण या निमित्तानं 2002च्य़ा डिसेंबर महिन्यात गडचिरोली भागातल्या या हालेवारा गावांत केलेल्या सायकल मोहिमेची आठवण ताजी झाली.

पूर्व महाराष्ट्र सायकल मोहिम

2000 ला डोंबिवलीच्या आमच्या पेंढरकर महाविद्यालयाने दिल्ली  ते ...
पुढे वाचा. : नक्षलग्रस्त भागातील सायकल मोहिमेचा अनुभव