SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:

प्रपंच व परमार्थात ज्ञानाची लक्षणे सारखीच असतात .त्यांची प्रचिती महत्वाची असते .प्रपंचात जे ज्ञान असते ते इंद्रिय गोचर असते .त्यामुळे ते पारखून घेता येते .त्याची प्रत्यक्ष प्रचिती घेता येते .उदा:बीज उगवेलेसे पहावे । तरी मग द्रव्य घालून घ्यावे .बी उगवते असे पाहून मग द्रव्य खर्च करून ते घ्यावे .देहाला झालेला रोग अमुक एक मात्रेने बरा होतो असा अनुभव आला ती मात्रा घेता येते ...
पुढे वाचा. : प्रपंच व परमार्थात प्रचितीचे महत्त्व कोणते ?