भ्रष्टचार प्रतिबंधक अधिकारीच  जर त्यात मोडत असतील तर त्यापेक्षा आपण ज्या प्रमाणे आपल्या मुलांना खोट बोलू नकोस, खोट वागू नकोस, रांगेचा फायदा सर्वांना , ह्या ज्या गोष्टीची अपेक्षा आपण मुलांन कडून करतो तुर्त आपण ह्या गोष्टी सर्व मोठ्यांनी अमलात हव्या. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा हक्क मारणे टाळायला हवे. पैसे भरून कोणतीही सोय मग ती शासकीय असो वा खाजगी हे टाळायला हवे. लक्षात घ्या हि मंडळी तुमच्या गरजेचा आणि निकडीचा पैसा वसुल करतात.हि माझी गरज आहे लगेच करून द्या . असली विधान टाळायला हवी. हवलदाराने पकडल्यावर चिरमिरी देण्यापेक्षा दंडाची रक्कम पावती घेऊन भरायला हवीत आणि तुमच्या योजनेशी मी काय सर्वेच सहमत होतिल. चालतांना माणुस एकटाच चालतो आणि चालणाऱ्या माणसाच्या माघे सगळ जग चालू पडत. आपण सर्वांनी एक विचार केला तर हे सहज शक्य आहे!