पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:


गेल्या पन्नास वर्षांत नगर जिल्ह्यातील साक्षरता 40 टक्‍क्‍यांवरून 78 टक्‍क्‍यांपर्यंत पोचली; पण लोकांवरील अंधश्रद्धेचा पगडा काही कमी झाला नाही. त्यामुळेच जिल्ह्यात आजही अनेक बुवा- महाराजांचे प्रस्थ कायम आहे. केवळ अशिक्षितच नव्हे, तर शिकलेली माणसेसुद्धा अशा बुवाबाजी आणि गंड्या-दोऱ्यांमध्ये अडकलेली दिसतात.
पुरोगामी विचारांचा, संतमहंताचा आणि समाजसुधारकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्याने अनेक क्षेत्रांत भरारी घेतलेली असली, तरी अंधश्रद्धा आणि बुवाबाजीची काळी किनार अद्याप दूर झालेली नाही. अलीकडच्या काळात याविरोधात फारसे कोणी ...
पुढे वाचा. : साक्षरता वाढली; पण अंधश्रद्धा कायम