विषयाचे वैविध्य, भावना पोहोचवणारे शब्द, खुप बरे वाटले.
सतीशजी, आपल्या आवर्जून प्रतिसाद देण्यामुळे फार आनंद होतो.
पण, खरेच माझे विषय, कविता बऱ्या असतात का हो?
कोणीही प्रतिसाद देत नाही.
असे का?