आठवतंय ना

शब्द ओघळले होते ओठांवरून ओठांवर

तृप्तिची ग्लानी तरंगतिये डोळ्यांवर..

आता तरी मिठी सोडव तु पावसा...!!!!

------------------------------------

सहज सुचलं कवितेच्या प्रहावात वाहताना... कसं वाटलं..?