आठवतंय ना
शब्द ओघळले होते ओठांवरून ओठांवर
तृप्तिची ग्लानी तरंगतिये डोळ्यांवर..
आता तरी मिठी सोडव तु पावसा...!!!!
------------------------------------
सहज सुचलं कवितेच्या प्रहावात वाहताना... कसं वाटलं..?