५०% चित्रपटात धुसर किंवा पावसातलं चित्रण. बकवास कथा आणि तितकाच बकवास अभिनय.
अभिषेक तर सोडाच, पण ऐश्वर्याचाही अभिनय अगदी कंटाळवाणा वाटला.
विषय न पटणारा आहेच अन मांडणीही तितकिच ढिसाळ.
२ तास वाया गेले ....