कदाचित त्यांचा स्वतःचाच असू शकेल. इतरत्र प्रसिद्ध झालेले स्वतःचे लिखाण जालावर प्रसिद्ध करताना सहा महिन्यांचा काल जाऊ द्यावा  किंवा लगेचच एक दिवसाच्या फरकाने ते प्रसिद्ध करावे अशी काहीशी सैलसर प्रथा/नियम आहे असे वाटते. यावर पुन्हा एकदा खुलासा व्हावा. इतर मनोगतींनी यावर जरूर लिहावे. उपरोल्लेखित लेख स्वतःचा नसेल तर मात्र ते वाडमयचौर्य ठरेल. टोपणनावाने लिहिणाऱ्यांची तशी पंचाईतच असते. स्वतःच्या लिखाणाला आपले म्हणता येत नाही. आपले म्हटले तर नाव उघड होणार; नाही म्हटले तर वाड़मयचौर्याचा आरोप!