स्वतःच्याच वयाचा जीवनसाथी निवडते हें तर्काला पटत नाहीं, सबब शेवट चुकला आहे. कथालेखनांत ती त्रुटी राहिली आहे.

दुसऱ्याचा लेख प्रकाशित करण्यासाठीं मूळ लेखकाच्या परवानगीची आवश्यकता आहे.  अभिजात साहित्य आपल्या प्रियजनांनीं वाचावें असें आपल्याला वाटतेंच. पण म्हणून कांहीं आपण तें आपल्या नांवावर खपवीत नाहीं. लेखन करतांना या शिस्तीची आणि प्रामाणिकपणाची आवश्यकता आहेच असें माझें वैयक्तिक मत आहे. अन्यथा कधींतरी मूळ लेखक कायद्याचा बडगा दाखविण्याची शक्यता आहे. जसे एका गाण्यावरून हिंदी चित्रपटसृष्टीतले दोन दिग्गज कांहीं वर्षांपूर्वीं कोर्टांत गेले होते

सुधीर कांदळकर