ही कहाणी एककल्ली वाटते आहे..... थोबाडीत खाल्ली म्हणून पल्लवीने टोकाची भुमिका घेणे मनाला पटत नाही आणि बाळ झाले तरी परागने पत्नीस न भेटता परस्पर घटस्फोटास संमती देणे हेही मनाला पटत नाही..... त्यामुळे पुढे जे काही होईल तेही मनाला न पटणारेच व्हावे.... म्हणजे,