पुढे काय सांगायचंय याची तुमची रुपरेषा तयार नसेल (वरील प्रतिसादात म्हंटले आहे तशी) तर तुम्ही अत्यंत यशस्वी कथाकार व्हाल कारण जीवन ही अनिश्चीततेचीच तर कथा आहे आणि म्हणूनच त्यात मजा आहे.  तुम्ही अनपेक्षीत वळणं घेऊन ती रंजक कशी करता हे कौशल्य आहे. तुम्ही लिहा!

संजय