लपेटून चिंध्यात घट अमृताचा, न देखे कुणीही, शिवेना कुणीऐवजीलपेटून चिंध्यात घट अमृताचा, न पाही कुणीही, शिवेना कुणीअसे म्हणता आले असते असे वाटते. तसे न म्हणण्याचे काही विशेष कारण आहे का?