राघोबादादांनी "नारायणराव पेशव्यांना धरावे" असा आदेश गारद्यांना दिला, त्यात आनंदीबाईंनी (राघोबादादांची पत्नी) 'ध' च्या ऐवजी 'मा' करून "नारायणराव पेशव्यांना मारावे" असे केले.
त्यावरून ध चा मा करणे (म नव्हे ) अशी म्हण पडली.
बाकी लिहित चला, हळूहळू सवय होईल. सोबत वरच्या "गमभ" अर्थात शुद्धिचिकित्सकाचा वापर करा, नाहीतर अजून एका ध चा मा व्हायचा
शुभेच्छा !!!