अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
मी सहसा दिल्लीतल्या राजकारणाबद्दल कधीच लिहित नाही. एकतर मला त्यातले फारसे काही समजतही नाही आणि सत्ताप्राप्ती व ती टिकवणे यासाठी तिथे चालू असलेल्या सततच्या कोलांट्या उड्यांत मला फारसे स्वारस्य वाटत नाही हे ही तितकेच खरे आहे. मात्र गेल्या पंधरवड्यातील एक घटनाक्रम. त्याचा सरळ संबंध भारताच्या परराष्ट्रनीतीशी जोडला गेलेला असल्याने, मला फारच रोचक वाटला व त्यासंबंधाने लिहावेसे वाटले. या घटनाक्रमामधल्या प्रमुख घटना आपण पाहूया.
मागच्या महिन्याच्या शेवटी, भारताचे गृहमंत्री श्री चिदंबरम यांनी SAARC च्या एका बैठकीच्या निमित्ताने ...
पुढे वाचा. : राजनीती