SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
३३ कोटी देव मानणा-या या हिंदू धर्मात मतामतांचा गलबला आहे .प्रत्येकाला आपला देव खरा वाटतो .जोपर्यंत त्या देवाकडे मागितालेल्या मागण्या पूर्ण होतात तोपर्यंत तोच देव खरा असे मानले जाते .पण मागण्या पूर्ण होत नाहीत तेव्हा त्या देवाचा प्रभाव संपला असे लोक मानतात .श्रीसमर्थांनी खरा देव कोणता हे सांगताना चार प्रकारचे देव मानले आहेत .१}प्रतिमा २}अवतार ३}अंतरात्मा ४ }परमात्मा