सूर्य गारठला, चंद्र विझला,


जेव्हा माणसाने माणुसकीचा बळी दिला...


तारे हरपले, अवकाश संपले,


जेव्हा प्रेम हृदयाला सोडून गेले...

--- निमिष सोनार, पुणे