हे वर्णन काल्पनिक असून छान रेखाटले आहे.
पण "दहाहजार वर्षात 'अ' तुकडीने न पाहिलेल्या एवढ्या सुंदर मुली"मुळे .... " आणि मी तरंगू लागलो.."
या वाक्यांमुळे 'विक्रम आणि वेताळ' पाहिल्यासारखे क्षणभर वाटले ! [विरंगुळा.. बरं का]