स्पष्ट करून सांगितल्याबद्दल धन्यवाद. आस्वादाचा एक दृष्टिकोन कळला.

वर मिलिंदजींनीं म्हटलेले
हें पटलें.


हें मात्र सरसकट पटण्यासारखें नाहीं. बहुसंख्य म्हटलें तर ठीक पण बरेच उदारमतवादी असतात. त्यांना विसरणें हें कृतघ्नपणा ठरेल. डॉ. लागूंना आगरकर पुरस्कार मिळाला आहेच.

सुधीर कांदळकर