मेल्यावर मला का रे लाजवता?

या शीर्षकाची एक कविता आमच्या पाठ्य पुस्तकात होती.
तिचे कवी दत्तच असावेत असे मला आता अंधूकसे आठवत आहे.

तुज अदय हिवाचे वारे, झोंबेल कधीही न बा रे, यापुढे!

अशा काहिशा ओळीही आठवतात. म्हणूनच मला ते ओळखीचे वाटले होते!

कदाचित मी चूकही असेन. तेव्हा चूक भूल देणे घेणे.