मला स्वतःला 'ठेविले अनंते तैसेची राहावे, चिती असो द्यावे समाधान' या अनासक्ती किंवा आत्मसंतुष्टीपेक्षा

मुळात ह्या ओळी ह्या आत्मसंतुष्टीऐवजी वेदनाशामक असाव्यात. जर पूर्ण अभंग लक्षात घेतला तर त्यावरुन हे समजून येईल.

हेची थोर भक्ती आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असु द्यावे समाधान ॥२॥
वाहिल्या उद्वेग दु:खाची केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ॥३॥
तुका म्हणे घालु तयावरी भार। वाहु हा संसार देवापायी ॥४॥