जर जतो मत ततो पथ असे  आहे एका धर्मात सुद्धा मार्ग भिन्नता आहे तर मग एवढ्या लढाया अन त्याही धर्मासाठी का? असा माझा प्रश्न होता
धर्मांमध्ये कमतरता राहीली की माणूस अजून अपूर्ण आहे? . मोकळे पणा म्हणजे नेमके काय?