मराठा इतिहासाची दैनंदिनी ... ! येथे हे वाचायला मिळाले:

१६४८ च्या सुरवातीला आदिलशाहीचे पुरंदर आणि सिंहगड असे मात्तबर किल्ले शिवाजी राजांनी ताब्यात घेतले. अखेर शिवाजी महाराजांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेउन आदिलशाहने जुलै १६४८ मध्ये शिवाजी राजांवर हल्ला करण्याचे ठरवले. खुद्द शहाजी राजांची साथ ...
पुढे वाचा. : स्वराज्याची पहिली लढाई - ८ ऑगस्ट १६४८