मी लहानपणी मझ्या दोन्ही आजी आजोबान्ना पत्र लिहित असे... ते सुधा लगोलग उत्तर पाठवित.. मला आठवत माझे आजोबा पत्राच्या शेवटी लिहीत ' ओम स्वामी जनार्दन खाओ पीओ दनादन' मला हे वाचून खूप हसू येई.. आता पत्रपण नाहीत आणि आजोबापण.. मी ती पत्र खूप वर्षे जपून ठेवीली होती बालपणीच्या गोड आठवणी म्हणून... तुमचा लेख वाचून आठ्वणीन्ना उजाळा मिळाला.. धन्यवाद..!