अत्यंत वाईट वाटलं. राजकारणी गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत. पण म्हणतात ना की ज्योत विझायला आली की ती मोठी होते, तसंच होणार याची खात्री बाळगा.

सुविचारांचा गुणाकार झाला की त्याचाही परिणाम होतोच. लौकरच तो दिवस येईल जेव्हा ह्या हलकटांना त्यांची जागा दाखवून दिल्या जाईल.