गरजा कमी करा आणि चिंतामुक्त जगा. ज्याची जेवढी मोठी भूक तेवढेच त्याला भय व चिंता. हा देश कधी काळी गांधीजींचा होता, त्यांचे विचार कधी काळी ह्या देशाने आत्मसात केले होते, आता धींगाड्यांचा भरणा जास्त आहे, जीवनशैली बदलली आहे तेव्हा हे होणारच आणि गरज आपली तर किंमत ही तशी च मोजावी लागेलच ना!.
मग काय रडायचं! नेत्यांनी कधी कोणाच भलं केलं दोन चार उदा. सोडली तर बाकी सब ठीक है/