असे असेल तर जगात कुणिच कुणाकडे कामाला जाउ शकणार नाही राव. प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय करावा लागेल आणि तो पण एकट्याने!
म्हणजे, वानगीदाखल कुरियर कंपनी कशी चालेल त्याचा विचार करा. एकच माणुस कुणाकुणाची पत्रे, पार्सल्स कुठे कुठे आणि कधी पोचवू शकेल? म्हणजे ही कामे होणारच नाहीत. कंपनी स्थापुन माणसे ठेवली की समस्या सुरु! शेकड्याने काम करणारे सर्व जण (आपल्या विचारा प्रमाणे) कुणाच्या कुटुंबासाठी आपण काम करत आहोत याचाच हिशेब मांडत आणि संघटना करून भांडत बसतील!!!!!