बुद्ध आणि चाणक्याच्या विधानांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. दिलेले दहा पटीने परत येते, हे विधान बुद्धाने लोकांमध्ये दानी वृत्ती वाढावी म्हणून केले असावे. दहा पटीने काहीही परत येत नाही.  अन्यायाने जमवलेला पैसा वर्षानुवर्षे पिढ्या न पिढ्या टिकलेली अनेक उदाहरणे दाखवून देता येतील.