काही असो साबण खपो अथवा न खपो पण साकाळलेल्या जखमा पुन्हा उघड्या झाल्या , ईतिहास ताजा झाला,भरपुर चर्चा रंगली ह्याचे श्रेय मात्र साबण वाल्यांना द्यायला हवे! धन्यवाद....