मुले पण तल्लीन होऊन ऐकत होती. शेवटी 'सार्थक' माझा भाचा (इयत्ता ६वी)
म्हणाला, "आजी कंस काय मुर्ख होता का ग? त्याला जर माहित होते की देवकीचा
आठवा मुलगा आपल्याला मारणार आहे तर त्याने देवकी व वसुदेवाला एकाच तुरुंगात
का ठेवले? वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले असते तर पुढे काही घडलच नसत ना! "
याचे उत्तर महाभारतात (B. R. Chopra) दिले आहे. कंसाने ब्रह्माचे आव्हान स्वीकारून असे केले होते. (अर्थात हा त्यांचा एक तर्क असू शकतो.)
- संजय