- वयाच्या अवघ्या २६-२७ व्या वर्षी आमदार
- नंतर
प्रदेश कॉंग्रेसचे सरचटिणीस
-
१९७४ मध्ये मंत्री
-
१९७८ मध्ये वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
-
१९७८, १९८८ , १९९०, १९९३ असे चार वेळा विविध कालावधीसाठीचे मुख्यमंत्रीपद
-
केंद्रीय संरक्षण खात्याची जबाबदारी
-
केंद्रीय कृषी मंत्रीपद
-
४०-४५ वर्षांची यशस्वी कारकीर्द, याची कारणं -
- कामातील व्यग्रता
- सखोल नियोजन
- शिस्तबद्ध दैनंदिनी, त्यातील कमालीचे
सातत्य
- शांतपणा
- विरोधकांनी कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी ते पेलण्याची
धीरोदात्त वृत्ती
- मुत्सद्दीपणा अन् दूरदृष्टी
- प्रशासकीय कौशल्ये
- कार्यकर्ते-नेते शोधण्याची नेमकी दृष्टी
- प्रचंड जनसंपर्क
- कार्यकर्त्यांशी थेट संपर्क
स्थानिक कार्यकर्ते - नेते यांच्यामधील क्षमता ओळखून त्यांना राजकीय पटलावर
मोठी संधी देण्याचे काम शरद पवार यांनी वेळोवेळी केले. त्यातून दिलीप
वळसे-पाटील, आर. आर. पाटील, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे... आदी
नेते महाराष्ट्रात पुढे आले.
राजकीय कारकीर्दीची काही ठळक वैशिष्ट्ये--
- माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनात वाढ
- फळबाग विकास योजना
- पोलिसांची 'हाफ
पँट' जाऊन 'फुल पॅंट' करण्याचा निर्णय
- महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचा
साधलेला विकास
- साखर कारखाने क्षेत्रातील योगदान
- मुंबईतील दंगली-किल्लारी
भूकंप या संकटांनंतर हाताळलेली परिस्थिती
- महिला आरक्षण विषयातील भूमिका व
निर्णय
- माहिला बचत गटांना बळ देण्याचे धोरण
- राज्यातील वंचित घटकांसाठीचे
त्यांचे धोरण व त्यांचे निर्णय
खूप आहे हि माहिती. आधी माणसाला अभ्यासा आणि मग बोला हि विनंती.
टीका करायला काय जातंय, ठोस पुरावे सादर करा, जे टीका करतात न त्यांनी त्यांची उंची गाठायचा प्रयत्नहि करू नये. मस्त रे भोलानाथ ...