"मुक्तसंवाद" येथे हे वाचायला मिळाले:

गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या भारतविरोधी कारवायांनी जोर धरला आहे. भारत सरकार जरी चीनच्या कारवायांना गंभीरतेने सामोरे जात नसले, तरी चीनद्वारे भारतावर विविध मार्गांनी सुनियोजित रितीने होणारे आक्रमण ही अतिशय गंभीर आणि चिंतेची बाब आहे. सामान्य नागरिकांनी याबद्दलची काही सत्ये जाणून घेणे आणि या आक्रमणाला आळा घालण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

भौगोलिक आक्रमण :
भारताच्या भूमीवर आक्रमण करण्याचे चीनचे मनसुबे काही नवे नाहीत. १९६२ च्या युद्धापासून आणि तिबेटवर ताबा मिळविल्यापासून भारताच्या भूमीवर चीनचा डोळा आहे, हे उघड झाले आहे. ...
पुढे वाचा. : सावधान, ड्रॅगन विळखा घालतोय !