रंगा, तुमचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे..... पत्रकारांचे हेतू काय असतील हे आपल्याला सांगता येत नाही.....
माणसांना जोडताना आपल्या माणसांचा घात तरी करू नये.....राज हे जरा चमको नेते असतील पण त्यांचा प्रत्येक मुद्दा हा पटण्यासारखा असतो !

उलट उद्ध्वकडे अजिबात संयुक्तिक मुद्दे नसतात..... त्यांचा पत्येक विचार हा शिवसेना थिंक टँक ने त्यांना पढवलेला वाटतो....
असो..... पण तुमच्या मताचा मी आदर करतो.