उद्धव ठाकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले हा मुद्दा म्हणजे विषयांतर आहे, ते इथे विचारात घेण्याचे कारण नाही.  राजू परुळेकरांनी जे लिहिले आहे त्याला उत्तर देण्याचा प्रयत्‍न करावा.  त्यांच्या धुतल्या तांदुळाची चर्चा नको.