SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
आत्मा जाणण्यास कठीण आहे .तो ओळखायचा असेल तर संत सज्जनांकडे जावे असे समर्थ म्हणतात .आत्म्याला जन्मही नाही व मरणही नाही .हे कळण्यासाठी संत आपल्याला नित्यानित्य विचार व सारासार विचार शिकवतात .नित्यानित्य विचाराने खरा मी कोण हे कळते ,तर सारासार विचाराने खरा कर्ता कोण हे कळते .समर्थ म्हणतात :