की, अर्थव्यवस्थाच नष्ट करून टाका. 

आणखीही बरेच विचार दिले आहेत : जसे कई निसर्गा च्या जवळ जा. तंत्रज्ञानचा वापर करा. वगैरे...

मी संदर्भरहित इथे लिहिले तर त्याची मजा नाही येणार आणि फार खोलात जाउन लिहिणयासाठी माझी लेखनशैली तितकीशी विकसित झालेली नाहिये असे मलातरी किमानपक्शी वाटते.

तेन्व्हा तुम्हाला अपेक्षित न लिहिल्यामुळे माफ करावे...

तूमचा पंखा,