हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

काय चुकलं ‘बाबा’ आणि ‘मन्या सवारी’चे? संघावर बंदी असायलाच हवी. मी तर म्हणतो, अभिनव भारतवर सुद्धा बंदी असायला हवी. इंग्रजांच्या राज्यात तर होतीच. त्याचबरोबर शिवसेनेवर देखील बंदी आणा. दहशतवादी संघटना आहेत ह्या सर्व. शिवसेनेची तर दहशत तर अख्या महाराष्ट्रभर आहे. विश्व हिंदू परिषद वाले आणि बजरंग दलवाले सुद्धा काही कमी नाहीत. त्यांच्यावर सुद्धा बंदी आणायला हवी. म्हणजे आपला देश खर्या अर्थाने ‘धर्मनिरपेक्ष’ होईल. नाहीतर ह्या सगळ्या दहशतवादी संघटना देशाला पोखरून टाकतील. देशाचे किती मोठे नुकसान आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने त्यांच्यावर बंदी ...
पुढे वाचा. : बंदी आणाच