मुळातच हि लोक प्रसिद्धी पासून लांबच राहतात. ह्यांचे उपक्रम, ह्यांच नियोजन , ह्यांची सहनशिलता, ह्यांची तळमळ, समर्पण भाव, शिस्तबद्धता पाहून खरच थक्क व्हायला होत. खरच ! अजबच रसायन असत ह्या लोकांच! मी तर म्हणेन की अशी माणसे प्रत्येक देशात ईश्वर पाठवो.
आणि राहुल गांधींच्या बोलण्याच म्हणाल तर .............