आपण लिहिलेले वर्णन खरे आहे. आजकालची दिवाळी म्हणजे भय वाढवणारी दिवाळी  हे अगदी खरे आहे.
कदाचित दिवाळी साजरी करणं हे साधारण माणसाला त्रासदायक वाटत असावं. दिवाळी म्हणजे त्याच्या दृष्टीने दिवाळं. कदाचित आपल्या
आई वडलांनाही हे त्रासदायक वाटत असावं , पण त्यांनी आपल्याला त्याची झळ लागू दिली नाही. म्हणूनच आपली दिवाळी आपल्याला
आठवते.   पु. ले. शु.