हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
सगळ खरच खोट असत. आणि सगळ एकतर्फी असते. खूपच जास्त बेकार वाटत आहे. सगळीच नुसती घुसमट असते. आनंद आणि त्रास हा फक्त आपल्याला असतो. आपल्याला आवडणार्या व्यक्तीला कधीच काहीच जाणवत नाही. आपण वहात जातो. व्यक्तीत आपण बुडून जातो. ती व्यक्ती न कधी आपला द्वेष करते आणि ना कधी प्रेम. आपणच आपले मनाचे डोंगर रचत जातो. हळू हळू डोंगर मोठे होत जातात. आपण त्याच्या ओझ्यात दबून जातो. ती व्यक्ती समोर आली की, आपण आनंदी होतो. ती दोन शब्द बोलली की आपल्याला गगन ठेंगणे वाटायला लागते. कुठून तरी एक शक्ती, आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आकर्षित करीत राहते. आपण इतके बुडून ...
पुढे वाचा. : चूक करू नका