पण असं निराकारत्व सिकरतो म्हटलं तर साकाराच्या कुठल्याच इच्छा आकांक्षा राहाणार नाहित. मग जगण्यात काय मजा ? आपले सगळे विचार, कर्म, वासना... यापासुनच तर आपलं यक्तीमत्व बनतं आणि तेच जगण्याला अर्थ देतं. जर त्याचाच अव्हेर केला तर माणूस आत्महत्या करणार नही का?
मला बहुतेक तुमचं म्हणणं पूर्णपणे कळलं नाहि.. म्हणून अश्या शंका येत आहेत...