आपल्या पायावर उभे राहा . देव , देश, धर्म वगैरे झुगारून द्या . लग्न न करता एकत्र राहणे , मुलांची मुंज न करणे असले धाडस दाखवा (हेच खरे धाडस ). मज्जा वाटते तिथे लिप्त होऊन आणि थोडा त्रास झाला कि निराकाराला चिकटून हवे तसे जगा . झाले अध्यात्म .