खूप अर्थगर्भ काव्य वाटते.मलाही 'जन पळभर म्हणतिल हाय हाय' ची आठवण झाली.अनुवाद प्रभावी झाला आहे. (स्वामींबद्दल माहिती दिलीत तर फार बरे होईल. ह्यांचे नाव प्रथमच वाचले. )