टवाळजी, अतिशय सुंदर गाणे निवडले आहेत. किशोरकुमार यांच्या शेवटच्या काळातील उत्क्रुष्ट गीत आहे.

ध्रुव पद असे होइल

सागरकिनारी... हृदय पुकारी...

तुजवाचून माझे कोणीही नाहि......!

सागर किनारी.....