टवाळजी, अतिशय सुंदर गाणे निवडले आहेत. किशोरकुमार यांच्या शेवटच्या काळातील उत्क्रुष्ट गीत आहे.
ध्रुव पद असे होइल
सागरकिनारी... हृदय पुकारी...
तुजवाचून माझे कोणीही नाहि......!
सागर किनारी.....