माझा अनुभव असा आहे कि कांदा चीरण्यापेक्षाही
सत्य समजणे सोपे आहे . जे आहे ते सरळ सरळ लिहीले . व्यक्तिगत रोख असणारे
उत्तर का यावे हे समजत नाही .
(व.पु. काळे यांचे कथाकथन आठवले.
सुलभ म्हणल्यावर सगळे सुलभ होते का हो. सुलभ प्रसूती गृह लिहिले म्हणजे प्रसूती सुलभ होती का. ती व्हायची तशी च होते.)