सगळ्यांचे कसे मस्त प्रतिसाद आले आहेत! धन्यवाद...

संजयजी हो ते महत्त्वाचे आहेच एकदा केलेल्या खरेदीबद्दलही शंका वाटत राहाणे आणि मग दुसरेच चांगले होते असे वाटून परत १-३ या बदलीच्या वेळात जायचे (अर्थात पूर्ण वेळ सत्कारणी लावायचा बरं का! ) आणि पुढे सगळे तुम्ही म्हणता ते प्रसंग अपरिहार्यच !

अंजू