दिसेल त्या आकड्याला शून्याने भागण्याची कला म्हणजे अध्यात्म. "अनंत" शुभेच्छा!
(सरळ रेषा ही अनंत व्यास असणारे वर्तुळ असते आणि बिंदू हे शून्य तिज्या असणारे वर्तुळ असते. त्यामुळे भलतेच उपद्व्याप आणि ध्यानाचे प्रयोग वगैरे करत गोलगोल फिरणार्या मनाला शेवटी आपण सरळ रेषेतच चालत होतो हे जोवर समजत नाही तोवर मनोव्यापाराच्या वर्तुळाची त्रिज्या शून्य होऊन ते ध्यानबिंदूत विलीन होत नाही. ते विलीन झाले असा भास झाला तरी ते तसे मुळातच होते, नव्याने काही आली नाही वा गेले नाही हे जाणले असा दावा ठोकत परत गोलगोल फिरायची स्वच्छंदपणे मोकळीक घेता येते असा हा सगळा निओ-अद्वैताचा सरळ, सोपा आणि गोलमाल पोरखेळ आहे. असो. )