कथा चांगली जमली आहे. इंग्रजी संभाषणाचे भाषांतर (विशेषतः मार्थाने अरे अनंत म्हणणे व अनंतरावांनी अहोजाहो वापरणे) यथार्थ जमले आहे. 

उपनगरातून मुख्य शहर पन्नास मैल, आणि ते अंतर जायला बसला एकच तास लागला हे गणित जरा पटले नाही.