मराठी ही स्वभाषा म्हणून मी आत्मविश्वासाने वापरतो. यापेक्षा अधिक अधिकार कोणाचाही नसतो.
वा. अतिशय पटले हे वाक्य. जतन करावेसे. उर्दू महाकवी मीरने एका ठिकाणी म्हटलेच आहे--

अव्वल तो मैं सनद हूँ
फिर ये मेरी ज़ुबाँ है

असो. संकेत पाळायला पाहिजेत असे सांगणारे आपण कोण? भाषा आधी की व्याकरण? आणि मराठीत सुरवातीपासून आतापर्यंत जे बदल झाले, घडले ते सगळे संकेतानुसार किंवा संकेत पाळल्यामुळेच/पाळत-पाळतच झाले/घडले का?