यशवंतजी,

रचना मस्त जमलीय. आशेषिवाय अस्तित्व खरेच शुन्य असते . विशेषतः खलील ओळी खूप भावल्या.

मनधेनुला नवीन पान्हा
नवआशेचे तरंग पुन्हा
असो धवल यश-आरोग्याचे
सर्वसुखाचे वरदान अम्हा ॥
नव वर्षाच्या शिभेछा